अखंड हरिनाम सप्ताह: वारकरी संप्रदायाची अनमोल परंपरा
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. या संप्रदायाच्या अनेक उपासना पद्धतींपैकी ‘अखंड हरिनाम…
Read More
